नसतीच आसवे तर....
Posted by ह बा on Saturday, 3 July 2010सजवील वेदनांचा रस्ता कवी
नसतीच आसवे तर नसता कवी
सांगून काल गेली मजला रती
मदनास मात देतो हसता कवी
शोधू नकोस त्याला शब्दात तू
देवास वाटतो गुलदस्ता कवी
सोडून धीर जग हे बसल्यावरी
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
गझल
सजवील वेदनांचा रस्ता कवी
नसतीच आसवे तर नसता कवी
सांगून काल गेली मजला रती
मदनास मात देतो हसता कवी
शोधू नकोस त्याला शब्दात तू
देवास वाटतो गुलदस्ता कवी
सोडून धीर जग हे बसल्यावरी
सरळ वागून ती वागली वाकडी
खरंच नाहीत रे माणसे बापडी
''पाठ आई मज, अजून बाराखडी''
विसरलो मी कुठे आजही ती छडी ?
टणक सगळेच इथले मला भासते(वाटते)
हात ही ,पायही, ह्रुदयही लाकडी
कोती असे वेदना कोनाड्यातली
लोभी असे वेदना हो माझ्यातली
ना अर्थ कोलाहलाला मौनात तू
मेलीच संवेदना बोभाट्यातली
स्पर्शेच आकाश माती वा-यातली
का वाहतो वेदना तो नात्यातली?
तुकारामा उगा तू काढली पाण्यातुनी गाथा
सुखी जातीत होते ते, सुखी जातीत ते आता
तुझ्या जोडीस घे तिजला अता घनघाव घालूदे
जिच्या नाजूक हाताने जगाचा चालला भाता
बलात्कारी, खुनी की दंगली घडवून बनलेला
गार्हाण साठल्यावर ती काळजीत असते
आईस भेटल्यावर ती काळजीत असते
भिजवीत अंग नाही पाऊस पाहताना
रस्त्यात गाठल्यावर ती काळजीत असते
पसरून कुंतलाना ज्याच्यावरी सुखी, तो
या दिलाचे हाल झाले
जे हवे ते काल झाले
वादळे झेलीत गेलो
ते कसे बेहाल झाले
आर्जवे केली किती मी,
का तयांचे जाल झाले ?
छेडताना स्वर सारे
ताल ते बेताल झाले.
पहिले ईश्कास जेंव्हा
तरी हुंदक्यांना गिळावे किती?
झणी झोत येती तुझ्या आठवांचे, सयेचे उमाळे छिपावे किती?
बळे रोखतो मी जरी आसवांना, तरी हुंदक्यांना गिळावे किती?
बंद दिवसाच्या घराचे दार होताना
रोज आठवतो तुला अंधार होताना
सोबती होतीस माझ्या तू उन्हाळाभर
पण अता नाहीस हिरवेगार होताना
सोडले तू बाण आणिक चालती झाली
पाहिले नाही जिवाच्या पार होताना