हा शब्दांच्या गुणसूत्रांचा दोष असावा

हा शब्दांच्या गुणसूत्रांचा दोष असावा
स्वप्नलिपीचा अर्थ कसा कोणा समजावा

कधीतरी झाडांची भाषा मला कळावी
कधीतरी मज अबोल चाफाही उमजावा

जन्म-मरण ह्या दोन मितीच्या प्रतलामध्ये

गझल: 

पापणी अद्याप माझी...

पापणी अद्याप माझी मिटत नाही
जीवनाचा मोह काही सुटत नाही

श्रावणातच पाहुनी घ्यावे धरेला
एरवी इतकी कधी ती नटत नाही

बोलणे माझे जगाला कळत नाही
सांगणे मजला जगाचे पटत नाही

गझल: 

चालतो ऐसा जणू ....

मी धरा झालो सुखे अन जाहली अंबर
'मी तुझ्या डावात नाही' ती म्हणाल्यावर

त्या जुन्या शाळेपुढे मी मारतो चकरा
चालतो ऐसा जणू पाठीवरी दप्तर

भात झाला तिखट फिश्टीचा कदर नव्हती

गझल: 

पराक्रमी असा मी

पराक्रमी असा मी

माझ्या मनात नाही, कसलाच भेद येतो
पोटात भूक त्याच्या, जेवून मीच घेतो

ना लोभ,मोह,माया, नाहीच लालसाही
उष्टे,जुने-पुराने वाटून दान देतो

गझल: 

शे(अ)रो शायरी, भाग-५ : दोस्ती से दुश्मनी शरमाई रहती है

अस्सल भारतीय मातीचा गंध असलेली एका शायराची शायरी अलिकडेच माझ्या वाचण्यात आली. त्या शायराचे नाव आहे, मुनव्वर राणा! त्यांची शायरी समजायला अतिशय सोपी, आणि भारतीय लोकजीवनातील प्रतिमा, दाखले, कल्पना, ह्यांनी अतिशय चित्तवेधक अश्या ढंगाने नटलेली आहे. त्यांच्याच एका, मला आवडलेल्या, एका गझलेची निवड मी ह्या भागासाठी केली आहे.

'' कैलास ''

'' कैलास ''

जखडू पाहे हर श्वास मला
जीवन वाटे गळफास मला

का जपतो मी हर क्षण आता?
सोडुन गेले दिन-मास मला

नावडले जे कधिच्या काळी
लागे त्याचाही ध्यास मला

जोखुन आता मम पाणी 'ते'

गझल: 

'' शेवटी ''

वाटते व्हावे न केव्हा,तेच झाले शेवटी
सांत्वनाला माझिया,शत्रूच आले शेवटी

हाव केली त्या क्षणी,काही मला ना लाभले
निर्विकारी जाहलो,सारे मिळाले शेवटी

लोक दगडासारखे,कोमल हृदय माझे इथे

गझल: 

Pages