ध्वस्त झालो गाव सांगे पूर जेव्हा ओसरे

प्रश्न हि नव्हते समर्पक उथळ होती उत्तरे
सारखे वाटायचे कि हे खरे कि ते खरे

परतण्याच्या पायवाटा प्राक्तनाने खोडल्या
ठेवली चित्रात शिल्लक जीर्ण झालेली घरे

लोकशाहीवर असाही सूड त्यांनी घेतला

गझल: 

कर्जमाफीच्या आमिशावर अशी माजली शेते

कर्जमाफिच्या आमीशावर अशी माजली शेते
पाउस पडला नाहि तरीही पीक भुकेचे येते

कुपोषणाचा अर्थ कळाया उपोषणाला बसली
मातीच्या गर्भात अकाली जन्म जाहली शेते

किती गचकली पाण्यावाचून गणती कोणी केली

गझल: 

सुटे, मोकळे होण्यामध्ये हात जरा गुरफटले होते

ज्याच्या नाराजीने सध्या नवीन वादळ उठले होते
हे शोधा कि आधी त्याचे किती जणांशी पटले होते

बाग जरा नाखुशच होती फुलांनीच समजोता केला
नव्या ऋतूंची वाट पाहुनी रंग फुलांचे विटले होते

गझल: 

पुढे सरू की जाऊ मागे...

पुढे सरू की जाऊ मागे काय करू...?
द्वीधा द्वीधा या हृदयाचे काय करू ?

इथेच झोपू की एखादे घर शोधू ?
वहीत आहे काही पत्ते काय करू ?

पुढच्या थांब्यावरती उतरुन जाशिल तू

गझल: 

चांदण्या लेऊन झाला...

अंगणी ये कुंतलांना खेळु दे ना वारियावर
गंध झाले शब्द सारे दरवळूदे या नभावर

एकटा नाही तुला मी पाहण्या आतूर झालो
चांदण्या लेऊन झाला चंद्र केव्हाचा अनावर

बाग होती वेल होती पण बहर नव्हतेच येथे

गझल: 

आज अचानक तुझी आठवण का यावी

आज अचानक तुझी आठवण का यावी
आज पापणी ओली माझी का व्हावी

फार काळ या गोष्टीला झाला नाही
युगे लोटली असतील पण का वाटावी

जुन्या वहीची तीच दुमडलेली पाने
अकस्मात वार्‍याने येउन उघडावी

गझल: 

वाटते बोलायचे राहून गेले

वाटते बोलायचे राहून गेले

आपले गाणे पुन्हा गाऊन गेले
भेटले जे,ते चुना लावून गेले

हे फुकट आहे कळाले त्यांस जेव्हा,
पोट भरलेले,तरी खावून गेले

गझल: 

गझलेत काय सांगू?

गझलेत काय सांगू?..(सांगायचेच होते!)
होता किती जिव्हाळा! (पण जाच तेच होते!)

कां भेटलो तुला मी?...ते आजही कळेना!
आभास ते म्हणू मी? कि ते खरेच होते?

माझा कधीच नव्हता, ताबा मनावरी ह्या..

गझल: 

Pages