ती काळजीत असते...

गार्‍हाण साठल्यावर ती काळजीत असते
आईस भेटल्यावर ती काळजीत असते

भिजवीत अंग नाही पाऊस पाहताना
रस्त्यात गाठल्यावर ती काळजीत असते

पसरून कुंतलाना ज्याच्यावरी सुखी, तो

गझल: 

~ प्रेम माझे साफ झाले ~

प्रेम माझे साफ झाले
जे तुझे ते माफ झाले

काळजाच्या भावनांना
मारण्याचे पाप झाले

राहिले ते दूर आता
नाव ज्याचे जाप झाले

सोडिले मी भूत मागे
वेदनेचे साप झाले

प्रेम व्याधी सांगताना

~ या दिलाचे .... ~

या दिलाचे हाल झाले
जे हवे ते काल झाले

वादळे झेलीत गेलो
ते कसे बेहाल झाले

आर्जवे केली किती मी,
का तयांचे जाल झाले ?

छेडताना स्वर सारे
ताल ते बेताल झाले.

पहिले ईश्कास जेंव्हा

गझल: 

मुलगी

मुलगी असे अपुली माय
दुधावरची आपुट साय

तळमळीने जपे घरास
परसातली व्याकुळ गाय

उमजे तिला दु:ख आधी
अपंगाचा होते पाय

उडे गोंधळ पडे प्रश्न
उकल शोधुन देते राय

जवळ नसते जेव्हा कधी

ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे..

होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले..

मारव्याच्या सुरावटीकरताच केवळ हे शब्द जन्माला आले.. आणि म्हणूनच भटसाहेबांनी हे शब्द मारव्यात गुंफले.. हे विलक्षण अद्वैत आहे.. शब्दांचं आणि मारव्याच्या सुरांचं!

सुरेश भटांची मला आवडलेली रचना: 

तरी हुंदक्यांना गिळावे किती?

तरी हुंदक्यांना गिळावे किती?

झणी झोत येती तुझ्या आठवांचे, सयेचे उमाळे छिपावे किती?
बळे रोखतो मी जरी आसवांना, तरी हुंदक्यांना गिळावे किती?

गझल: 

शे(अ)रो-शायरी, भाग-४ : खिलौने नहीं चलते

नमस्कार मित्रहो,
शे(अ)रो-शायरी ह्या लेखमालेच्या ४थ्या भागात आपले स्वागत करतो. मित्रांनो, जिथे रोमॅंटीसिझम, रम्य कल्पना-विलास हे उर्दू शायरीचे एक मुख्य वैशिष्ठ्य मानल्या गेले आहे, तिथे, सर्वच शेर वास्तव-दर्शी असलेली, शकील जमाली ह्यांची, एक अतिशय दर्जेदार गझल, अलिकडेच माझ्या वाचण्यात आली, आणि तीच गझल, तिच्या ह्या वैशिष्ठ्यामुळेच, मी आपणासोबत शेअर करतोय; गझल समजायला अतिशय सोपी आहे.

मतला असा आहे की-

अब काम दुआओं के सहारे नहीं चलते
चाबी न भरी हो तो खिलौने नहीं चलते

बंद दिवसाच्या घराचे दार ...

बंद दिवसाच्या घराचे दार होताना
रोज आठवतो तुला अंधार होताना

सोबती होतीस माझ्या तू उन्हाळाभर
पण अता नाहीस हिरवेगार होताना

सोडले तू बाण आणिक चालती झाली
पाहिले नाही जिवाच्या पार होताना

गझल: 

Pages