माझ्या काळाचा अनुवाद

माझ्या काळाचा अनुवाद

कोणत्याही चिकित्सेशिवाय समूहमनाला जे पटत आले आहे जे सहजपणे पटत आले आहे अशा विचारांना फाटे फोडणे, चिथावणे, खो घालणे, नाकारणे, गोंजारून गप्प करणे, डिवचून निरुत्तर करणे, त्यांच्याशी फारकत घेणे या तंत्रांनी काही प्रथमदर्शनी धक्कादायक किंवा आश्चर्यकारक पण कालांतराने पटणारी नवीन विचारसंगती सापडत जाते. असे अनवट विचार आपल्याला सानेकरांच्या पुढील प्रभाषितांमध्ये सापडतात:

त्यातुनी येतो उजेडासारखा अंधार आता
या घराला लावली आहेत जी जी तावदाने

जागू नको

रात्र सारी जागू नको
झोप माझी मागू नको

जाहलो मी वेडापिसा
लाघवी तू वागू नको

शब्द माझे झोपेतले
स्वप्न माझे मागू नको

चूक आहे साधीच ती
तोफ मोठी डागू नको

वेळ नाही माझ्याकडे

गझल: 

सहज फिराया आलेला सासरला श्रावण.

करवंदीने रिमझिमणारा स्मरला श्रावण
घाटा घाटा वरुनी मग वावरला श्रावण

संसाराची अक्कल नाही ना त्याला घर
माहित होते सगळे मग का वरला श्रावण?

फोलच काड्या ती वेडी जोडत बसलेली

गझल: 

खरे तर दार वा-याने...

गझलकार अनिल कांबळे यांच्या एका गझलेचा मतला मला खूप आवडतो.
खरे तर, दार वा-याने जरासे वाजले होते
कितीदा तूच आल्याचे मनाला वाटले होते...

..ते मोहरू

एकटी मी पाहता जग लागले ते मोहरू
लांडग्याचे भक्ष आता जाहले ते कोकरू

डौल माझा राजहंसी लागलो मी सावरू
बदक आहे मी कळे अन लागले ते हो धरु

सांगते माझ्या मना वेड्या नको तू घाबरू

गझल: 

कोडे

आयुष्याचे कोडे कधीच सुटले नाही
उत्तर या प्रश्नाचे कधीच सुचले नाही

झाले ऐश्वर्याचे जुने सोहळे आता
स्वप्नांमधले घोडे कधीच उठले नाही

कागद कागद ओला करतच गेली शाई
अर्थालाही कसले कारण उरले नाही

गझल: 

गरीबाला कुठे सांगा कुणाला टाळणे येते?

सरावाने अता त्या वेदना सांभाळणे येते
जरी झडले बहर सारे तरी गंधाळणे येते

खरे आहे मला रडणे तसे जमलेच नाही हे
अता दुखर्‍या नभाखाली असे रेंगाळणे येते

जगाला माहिती आहे मला चकवून गेली ती

गझल: 

Pages