आसवे आता न केवळ गाळती माझे नयन
Posted by कैलास on Monday, 19 July 2010आसवे आता न केवळ गाळती माझे नयन
आसवे आता न केवळ गाळती माझे नयन
वेळ येता विश्व सारे जाळती माझे नयन
तीक्ष्ण ज्या बाणांनी मज घायाळ केलेले कधी
भेटलेली माणसे घनदाट होती !
थेट पोचायास कोठे वाट होती ?
आसवे आता न केवळ गाळती माझे नयन
आसवे आता न केवळ गाळती माझे नयन
वेळ येता विश्व सारे जाळती माझे नयन
तीक्ष्ण ज्या बाणांनी मज घायाळ केलेले कधी
जरी उभा चांदण्यात आहे
तरी उन्हाळा उरात आहे
लग्न मोडते ज्याचे नेहमी
त्याच्या दारी वरात आहे
सरकारी नोकर ओरडला
शासन माझ्या खिशात आहे
स्वातंत्र्याने जी मोहरली
शेळी ती कुंपणात आहे
संमत्ती जेव्हा न होती वादळाची
तोडली घरटी कुणी रे पाखरांची
सांत्वनाला कोणीही येणार नव्हते
काढली समजूत त्यांनी आसवांची
चेहरा माझा मला जर ज्ञात आहे
काळजी घेवू कशाला आरशाची
आरसा पाहायचा राहून गेला
चेहरा निरखायचा राहून गेला
यायची वचने फक्त मजला मिळाली
बोलला तो यायचा राहून गेला
मी कधीना पालखी कवितेस केली
शब्द हा मिरवायचा राहून गेला
रात्र होती..पावसाचा नाद होता..
शांतता होती..तुझा पडसाद होता!
चांदणे होते तुझे की सांग माझे?
एवढ्यासाठीच का हा वाद होता??
वेल होती, एक वेडे फूल होते...
बाग माझाही कधी आबाद होता!
माझ्या तुझ्यात काही, काही असे घडावे
सांगू नये जगाला काही असे असावे
पंचांग म्हणत होते की आजची अमावस
येता समोर तू कां मग चांदणे पडावे?
आडून चौकशी कां होते तुझ्याकडूनी?
कोणत्या चिमटीत मी त्याला धरू
has been submitted and is being reviewed by the editors. Thanks!
कोणत्या चिमटीत मी त्याला धरू
हिंडते मेंदूत जे फुलपाखरू
तू अता बघशील वाताहत खरी
लागले पाणी पुराचे ओसरू
गायही तेव्हाच पान्हा सोडते
लागते जेव्हा लुचाया वासरू
पटवती साऱ्या पुरातन ओळखी