एवढे फिरून..
Posted by ज्ञानेश. on Wednesday, 7 October 2009===================
"एवढे फिरून सांग काय तू कमावले?"
थांबताच मी, मला विचारतात पावले
चाललो धरून दाट सावली मनातली,
मी मला उन्हात ना कधीच आजमावले..
मी फुलायची मिजास बाळगू तरी कशी?
करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात आहेत झुंजणारे अजून काही !
===================
"एवढे फिरून सांग काय तू कमावले?"
थांबताच मी, मला विचारतात पावले
चाललो धरून दाट सावली मनातली,
मी मला उन्हात ना कधीच आजमावले..
मी फुलायची मिजास बाळगू तरी कशी?
जीवनाच्यासारखा तूही लळा लावू नको
जीवनी येऊ नको, आलीस तर जाऊ नको
देव ज्याचे नाव तो देवत्व कोठे पाळतो?
माणसा माणूसकीची बंधने पाळू नको
जन्म घेताना प्रवेशाच्या अटी ऐकून घे
एकेक स्वप्न मातीतुन उगवत जाते
मी आठवणींचे वावर तुडवत जाते
तू समोर येता गीत नवे रुणझुणते,
शब्दांत तुझ्या स्पर्शांना रुजवत जाते
टाके कधि तुटती, कुठे निसटतो धागा,
कधी करावी सकाळ हा कारभार सुर्याकडे नसावा
दिलाच चंद्रास हक्क तो तर प्रकाश चंद्राकडे नसावा
अरुंद वाटेवरून गाडी पुढे पुढे रेट जीवनाची
अजातशत्रू बनायचा राजमार्ग दैवाकडे नसावा
आज पुन्हा तीच रात आठवली होती,
साभार तू परत स्वप्ने पाठवली होती....
कोसळल्या अवचित उल्का धडकल्या उरात,
कल्लोळ उसळला जेव्हा ती खूण समजली होती....
क्षणात गुलाबी जगती अंधार काळा दाटला,
माझ्याच आपल्यांना माझा विटाळ झाला,
गझलेतूनि मनाच्या मतला गहाळ झाला...
मी तोडली विचारांची लादलेली बंधने,
प्रत्येक विचार माझा एकटा अभाळ झाला...
निर्जीव भोवताली मी शोध घेतो मनांचा,
इशार्यात एका कीती शब्द दडले
वाचायास डोळे, मला येत नाही
विझलेले निखारे उगी पेटवावे
तापत्या ज्वाळांचे खेळ, मला येत नाही
कितीदा सहावे मनांचे दुरावे
जिंकण्यास मनाला मला येत नाही
गझल हा प्रकार वगळून कविता करणा-यांची एकूणच संख्या पैशाला पासरी आहे.