..... पुन्हा पुन्हा !

दाव तोच जीवना लावतो पुन्हा पुन्हा
मृत्युला जगायला शिकवतो पुन्हा पुन्हा

हर गुन्ह्यात मी तुला पाहतो पुन्हा पुन्हा
दाखल्यात बोलणे टाळतो पुन्हा पुन्हा

चांदणी कधी कुण्या अंबरास भार ना

गझल: 

मी क्धी ना अड्वले

घाव ते सारे, मी कधी ना अडवले
भाव ते सारे, मी कधी ना अडवले

मी शिडाची माझ्या, दिशा नीट केली
वाहते वारे, मी कधी ना अडवले

पूल ना भिंती बांधल्या तू कशाला?
माज ते सारे, मी कधी ना अडवले

गझल: 

हात माझे फुलांनी ही पोळले होते.....

हात माझे फुलांनी ही पोळले होते
पावसाचे फुवारे ही बोचले होते.....

रेशमी बंधने ही फासा परी झाली
केवड्याला भुजंगानी वेढले होते....

रोज़ मी वाट त्याची पाहू किती आता ?

गझल: 

काळानुरुप रचलेल्या अन नंतर कालबाह्य होणार्‍या गझलांविषयी......

मागे एका गझलेतिल प्रतिसादात चित्तरंजन भट म्हणाल्याचे स्मरते की व्यक्तिसापेक्ष रचलेला शेर अथवा गझल ही काळ पालटल्यानंतर अथवा तो प्रसंग विस्म्रुतीत गेल्यावर अपेक्षित परिणाम येत नाही......परंतु कालच वाचनात शिवाजि जवरे यांची ही गझल आली.....२००४ मध्ये रचलेली ही गझल.....आजही हातोडा आहे.....

कुणाच्या 'बा'सही नाही कळे-१२ मतिवाला
पडे-लोळे तरीही ना मळे-१२ मतीवाला.

कसाही वाजवी पावा कधी उजवा कधी डावा
जिथे लोणि दिसे तेथे वळे-१२ मतीवाला

तसा हा लाल किल्ल्याच्या उभ्या दारात ना मावे
प्रसंगी चाळणीतुनही गळे-१२ मतीवाला

भक्तीविभोर....!!

भक्तीविभोर....!!

चंद्रास ग्रासतांना अंधार घोर झाला
संधी चिकार येता तारा मुजोर झाला

आमंत्रणे मिळाली त्या सर्व मूषकांना
पंक्तीस साह्य व्हावे बोक्यास पोर झाला

गझल: 

भेटत राहू

वसंत येवो, येवो श्रावण..भेटत राहू
मनातले सांगण्यास आपण भेटत राहू

थोडा थोडा दोघांनाही उशीर होतो
परस्परांना देण्या कारण भेटत राहू

ठिकाण बदलू, वेळा बदलू, मुद्दे बदलू

गझल: 

गालिब बेनकाब

पुछते है वे कि गालिब कौन है
कोइ बतलाये कि हम बतलाये क्या

सिमला येथे ४ मार्चला बाजारात शायरीची पाच, सात पुस्तके मिळू शकली. त्यात एक आहे हंसराज रहबर यांचे 'गालिब बेनकाब'!

काही वेळा.....

काही वेळा कोणीही नसणे
काही वेळा कोणीही असणे

शाळेची मधली सुट्टी..... जीवन
डबा खायला कोठेही बसणे

संसाराचे हैंडल एक धरे
अन दुसऱ्याने पैंडल हापसणे

गझल: 

Pages