मरणानंतर
Posted by अनिल रत्नाकर on Sunday, 3 January 2010
ताटवा भोवतीला तो फुलांचा
आडवा देह झाला तो मघाचा
संपला स्नेह भूमीचा अता हा
काळ हा सोबतीला दो क्षणांचा
कापली बंधने कोणीतरी ती
मुक्त आत्माच झाला जोख्नडांचा
धावले भोवतीने माझिया ते
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
गझल
ताटवा भोवतीला तो फुलांचा
आडवा देह झाला तो मघाचा
संपला स्नेह भूमीचा अता हा
काळ हा सोबतीला दो क्षणांचा
कापली बंधने कोणीतरी ती
मुक्त आत्माच झाला जोख्नडांचा
धावले भोवतीने माझिया ते
फक्त येती गर्जना काळ्या ढगांतुन
थेंब पाण्याचा मिळे मग आसवांतुन!
'तोडुनी टाकीन साखळदंड सारे'..
चमकतो विश्वास त्याच्या पावलांतुन!
हेच सांगे संसदेतिल गल्बला, की..
माणसे झालीत पैदा माकडांतुन!
पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही
पूर्वीगत पण त्याचे काही वाटत नाही
खरेच का पण आपण इतके बोथट झालो
खरेच का आवाज आतवर पोचत नाही
बंद घेतली करून माझी सगळी दारे
मलासुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही
प्रेम व्हाले ओठ माझे चकवुनी
मोरपीशी स्पर्श झाले हरखुनी
नेत्र घेती पापणी ती कवळुनी
नर्म हाती हात गेले वितळुनी
शब्द माझे खोल गेले हरवुनी
नाव माझे ऐकु आले परतुनी
मी विसरले भान माझे हुरळुनी
वाटतो परमार्थ सध्या स्वार्थही
स्वार्थ वाटो शेवटी परमार्थही
एवढा खोटा कसा वागेल 'तो'....
ही निरर्थकता असावी सार्थही
तू निमित्ताएवढी गझलेमधे
अन निमित्ताएवढा शब्दार्थही
वाटेत दगड माझ्या शेंदूर फासलेले,
झगडून मी जगाशी ईमान राखलेले...
नाही कुणीच येथे शब्दास जागणारे,
जगण्यासही अताशा वेठीस ठेवलेले...
नाहीच न्याय साधा हा कर्ण अर्जुनाला,
मुद्दाम भुलवणारे रस्ते बरेच होते
दारात सोडणारे चकवे बरेच होते
गावात पाहिली या 'माया' अजब निराळी
एकाच माणसाचे पुतळे बरेच होते
काहीच पेटवाया सांगू नकोस त्यांना
एक आकांत चालला आहे
ज्यामधे बुद्ध बाटला आहे
काढले गायला जरा जीवन
काय आवाज लागला आहे
आज भेटून पाहुयात पुन्हा
आजचा दिवस चांगला आहे
ओळ मेंदीस रंगवे माझी
शेर हातास लागला आहे