पूजा
Posted by सुनेत्रा सुभाष on Monday, 5 January 2009तन मन वचने आवर सखये
ती राधेची घागर सखये
गझल:
कसले माझे ? कुठले अपुले ? ते परकेच निघाले !
ज्यांनी धीर दिला , ते माझे कोण न जाणे होते ?
गझल
तन मन वचने आवर सखये
ती राधेची घागर सखये
कळू लागले
आयुष्याला अमुच्या हिरवे हिरवे केले
अमुच्यासाठी तू जन्माचे खुरपे केले
जो मला भेटून गेला व्यास झाला
सत्य होते की तसा आभास झाला?
नकोच जाऊ तिथे अता तू विस्कटलेली पिसे बघाया
जखमेवरती मीठ चोळूनी खोटेखोट
रित्या मंदिरी चाळ - पखवाज वाटे
तिथे तुणतुणेही अता झांज वाटे
पहिल्यासारखे