इतकेच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
कुठून साधेच लोक आले मला पुन्हा धीर द्यावयाला ? अनोळखी आसवांत माझी मला पुन्हा आसवे मिळाली !