कुठे होतीस तू जेव्हा दिशा झंकारल्या होत्या ? कुठे गेलीस तू जेव्हा ऋतू गंधाळुनी गेले ?
कुठून साधेच लोक आले मला पुन्हा धीर द्यावयाला ? अनोळखी आसवांत माझी मला पुन्हा आसवे मिळाली !